सेलू ( प्रतिनिधी ) संतोष श्रीकिशनजी सोमानी यांच्या मोरेगाव रोडवरील व्यंकटेश अॅग्रो इंडस्ट्रीज एक सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार अतीवृष्टीने कारखान्यात पावसाच्या पुराच्या पाण्याने अतोनात नुकसान झाल्याचे निवेदन तहसीलदार सेलू यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात कारखान्यातील मशीनरी, वजन कोटा व अन्न धान्य माल साठ्याचे अंदाजीत 45 ते 50 लाखाचे नुकसान झाले आहे तरी कृपया झालेल्या नुकसानीची योग्य ती कार्यवान करून नुकसान भरपाई देण्याचीं मागणी निवेदनाद्वारे केली आहे.