आपला जिल्हा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू शाखेत ६७ वा वर्धापन दिन साजरा

सेलू: येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू शाखेत ६७ व्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्तानी संतोष कोडगीरकर(शाखा प्रबंधक)होते कार्यक्रमा उद्धाटन प्रमुख पाहुणे दिनेश झांपले साहेब (तहसीलदार) यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून मुकुंद आष्टीकर साहेब होते तसेच विमा सप्ताहच्या निमित्त सेलू शाखेच्या वतीने १ ते ७ सप्टेंबर विमा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे या सप्ताह मध्य 67 वा वर्धापन दिन- विमा सप्ताह उत्सव 01 ते 07 सप्टेंबर एल आय सी आपला 67 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे 1 सप्टेंबर 1956 रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळ अस्तित्वात आल्या पासून विमा सप्ताहाचा पहिला दिवस “LICDAY”एल आय सी डे म्हणून ठेवला जातो तेव्हा पासून आतापर्यंत एल आय सी ने अनेक टप्पे पार केले आहेत आणि जीवन विमा व्यवसायाच्या विविध पैलू मध्ये अभुतपुर्व कामगिरीचे विक्रम प्रस्थापित केले आहे भारतीय विम्याच्या उदारीकरण परिस्थिती ही एल आय सी प्रबळ जीवन कंपनी आहे आणि स्वतःच्या भुतकाळ आतील विक्रमांना मागे टाकून नवीन वाढीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे, वरील बाबी लक्षात घेता विमा सप्ताह साजरे करताना सर्व क्रिया कलापांचा उदेश सामाजिक उपक्रमांद्वारे ब्रांड एल आय सी ची दुशय मानता सुधारणे हा असावा,एल आय सी ने केलेले योगदान ठळक केले जाणार आहे आणि भागधारकांसह सर्व भागधारकांना उपक्रमां मध्ये समाविष्ट करण्या साठी प्रयत्न केले जातील, संपूर्ण आठवडा भर उत्सव आयोजित करण्या साठी विस्तुत मार्गदर्शक तत्वे आहेत,01 सप्टेंबर रोजी कार्यालय मध्ये कार्पोरेट राष्ट्र गीत व कार्पोरेट प्रतिज्ञा घेण्यात आली सर्वात ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा सत्कार, शिक्षकांचा सत्कार 05 सप्टेंबर – शिक्षक दिन,आठवडया तील एक दिवस कार्यलय मध्ये एजेंट डे म्हणून साजरा केला जाईल,एक दिवस गुरू दिवस म्हणून साजरा केला जाईल कर्मचाऱ्यां साठी निबंध स्पर्धा घेण्यात येईल, भारतीय आयुर्विमा महामंडळ १४ देशांत मधील उपस्थिती सह एक प्रमुख वित्तीय समूह म्हणून १ सप्टेंबर २०२३ रोजी ६८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे आनंदमयी आठवणींचा अतुलनीय प्रवास, आपल्या सेवेत १९५६ पासून ६७ वर्ष होत आहे या वेळी शमशोदिन शेख, उपेंद्र बेल्लुरकर, भास्कर हिप्परगे, किरण गुंडेकर, कृष्णा बोराडे, डॉ अनिल शेळके, संपत कपाळे ने अपले मनोगत व्यक्त केले,अविनाश जोशी, सुनील वाकडे, शिवाजी अघाव, शंभू काकडे,अजय पुंडलिक,गोपाल गाडगे, श्रीपती जगताप, प्रदिप कनकटे,भरत कोलते,शूभम जोशी,अमर पाटील, कृष्णा बोराडे,भालचंद्र बरडे, मन्मथ देवडे, राजकुमार नाईकवाडे, शंकर जिवणे, अरुण साळवे, गजानन वाकडीकर,संदीप जाधव, एकनाथ हिंगे,संजय मनियार, निलवर्ण ,रवि सराफ, देवदत्त वाघमारे,दामोधर काकडे, बंडु कटारे, अमिर शेख, नितीन भिसे, गोविंद कारके आदिंची उपस्थिती होती आभार प्रदर्शन गोपाल गाडगे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!